काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...
शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे. ...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांमुळे मतदारसंघातील मतदार काँग्रेस संस्कृतीशी एकरूप आहेत. जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे. ...
दिग्गज राजकारणी माणिकराव ठाकरे, खासदारकीच्या चार टर्म पूर्ण करून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेल्या भावनाताई गवळी यांच्याशी सामना करण्यासाठी प्रहारने सामान्य कुटुंबातील शेतकरी विधवा वैशाली येडे यांना रिंगणात उतरविले आहे. ...
भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...
शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची नजर एकमेकांच्या मतविभाजनावर खिळली आहे. परंतु या विभाजनाचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहेत. ...
राजकारण तापले आहे. पण त्याहीपेक्षा सूर्य जास्त तापला आहे. भरउन्हात गावोगावी प्रचाराला फिरणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांवर सूर्य कोपला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची आणि उमेदवारांची काळजी घेताना कार्यकर्त्यांनी स्वत:चीही काळजी घेण्याची गरज आहे. ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात गुरुवारी दिग्रस पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रूपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब दररोज सादर करण्याचे बंधन आहे. मात्र यवतमाळ-वाशिम मतदार संघातील सात अपक्षांनी निवडणूक विभागाकडे खर्चाचा हिशेब सादर केला नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत बोलत होते. ...