जिल्ह्यातील दिग्रस तालुक्याच्या कलगाव येथे पत्नीचा गळा आवळून खून करून पतीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रात्री उशिरा घडली. पहाटे ही घटना उघडकीस आली. ...
जिल्ह्यात तब्बल निम्मे मतदार तरूण आहे. त्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. विशेष म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले ७१ हजार मतदार असून तीन मतदारांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ...
बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड लागली आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि काही निवडक स्वयंसेवी संस्थांनी या योजनेला कमाईचे साधन बनविले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई ...
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील ...
नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार श्रीमंत तर काही अतिशय गरीब आहे. त्यामुळे वैशाली येडे यांच्या कुटुंबासह नातेवाईक असलेले धोटे कुटुंबीय प्रचारासाठी झटत आहे. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. त्यासाठी ही मते युतीकडे कायम ठेवण्याचे आव्हान भाजप-सेनेच्या मंत्री, आमदार व गत विधानसभेतील पर ...
राजकारणात पावलागणिक आव्हानं असतात. महिला म्हणून तुम्हाला कोणी सहानुभूती दाखवत नसते. इथे स्वत:च स्वत:ला सिद्ध करावे लागते. रडण्यापेक्षा लढण्यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळेच विजयाबाबत कॉन्फिडंट आहे. ...