जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. जिल्हा परिषदेची २१३ जलाशये कोरडी पडली आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या १३ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. टंचाई निवारणासाठी ६२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. तर पाण्याचे स्त्रोत नसणाऱ्या १९ गावांना टँकरने पाणीपुर ...
साहसी उन्हाळी शिबिरांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. यामध्ये मल्लखांब, रोप-वे, जिम्नॅस्टिक, ट्रेकिंग आणि स्केटिंगचा समावेश आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस वाढावे, म्हणून शिबिरांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. ...
वयाची पंचाहत्तरी गाठणारे गृहस्थ एकतर रूग्णालयात असतात, नाहीतर घरी आरामखुर्चीत असतात. मात्र यवतमाळातील उमेश वैद्य हे सद्गृहस्थ आजन्म सायकल चालवत आले आहेत. विशेष म्हणजे, या वयातही ते सायकल चालवितात. आरोग्य समृद्धीकरिता त्याचा त्यांना उत्तम लाभही झाला आ ...
वणी ते यवतमाळ मार्गावरील पांढरकवडा तालुक्यात येणाऱ्या सायखेडा धरणावर परप्रांतीय मजुरांची अक्षरश: दबंगगिरी सुरू आहे. याठिकाणी पर्यटनासाठी येणाºया महिला व मुलींना त्या मजुरांमुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत असून आता या मजुरांना वठणीवर आणण्यासाठी शिव ...
टंचाईग्रस्त भागासाठी गतवर्षी सोडलेल्या पाण्याचे पैसे दिले नसल्याने जिल्हा परिषदेला यावर्षी पाणी द्यायचे नाही, असा निर्णय उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण) विभागाने घेतला आहे. परिणामी यावर्षी जिल्हा परिषदेने आरक्षित केलेले ३० दशलक्ष घनमीटर पाणी वांद ...
जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ समिती सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनीताई दरणे यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याने हे दोघेही शुक्रवारी पायउतार झाले. दरम्यान अविश्वास दाखल झालेल्या तिसऱ्या महिला व बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर य ...
शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ ग ...
जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले. ...
यवतमाळ येथील काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी दुपारी दोन सभापतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला, तर एका सभापतीविरोधातील प्रस्ताव बारगळला. ...
कमी पटसंख्येच्या शाळा शासनाला आर्थिक तरतुदीसाठी जड झाल्या आहेत. त्यामुळे त्या बंद करण्याच्या हालचाली गेल्या तीन वर्षांपासून सुरू होत्या. अखेर जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्याबाबत गुरुवारी संबंधित पंचायत समित्यां ...