सोयाबीनचे कुटार घेऊन निघालेला धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी येथे घडली. वीज तारांचा स्पर्श झाल्याने हा प्रकार घडला. बसस्थानकावर असलेल्या लोकांनी ही बाब चालकाच्या निदर्शनास आणून दिली. ...
येथील सामान्य कुटुंबातील गजाननची डॉक्टरकीसाठी धडपड सुरू आहे. मात्र कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीने त्याचे स्वप्न अर्ध्यावरच थांबले. गजानन हा येथील सामान्य नाभिक कुटुंबातील युवक. ...
गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी बुधवारी सकाळीच उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या. यवतमाळच्या पोलिंग पार्ट्या धामणगाव रोड स्थिती पॉलिटेक्निक कॉलेजमधून रवाना करण्यात आल्या. ...
लोकसभा निवडणुकीसाठी वणी येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा मतदार संघात एकूण दोन लाख ८२ हजार ५४२ मतदार असून गुरूवारी लोकसभा निवडणुकीसाठी ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्ट्राँग रूम तयार करण्यात आले अ ...
तीर्थरूप बाबा, पत्रास कारण की, ११ तारखेला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तुम्ही न चुकता मतदानाला जा... असे पोस्टकार्ड पत्र घरोघरी पोहोचले आणि राष्ट्रीय कर्तव्याची आठवण होऊन ग्रामीण पालकांनी मुलांच्या पत्रलेखनाचे कौतुकही दाटून आले. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात अपक्षांची मते घेण्याची गती किती राहते यावर काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवाराचे विजयाचे गणित अवलंबून आहे. ...
एशियन कॉन्फेडरेशन आॅफ क्रेडिट युनियनतर्फे बँकॉक येथे व्यवसाय वृद्धी व सेवा या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅप सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ...
११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३२५ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून सात केंद्र अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राह ...
नेर तालुक्यातील सोनखास येथे दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला सिमेंट रस्ता उखडला आहे. गिट्टी बाहेर येत आहे. अल्पकाळात या रस्त्याची वाट लागल्याने कामाचा दर्जा स्पष्ट झाला आहे. ठक्करबाप्पा योजनेतून ग्रामपंचायतीने रस्ता बांधला. या कामासाठी कंत्राटदा ...
साधं मातीनं सारवलेलं घर, घरात थोडीशीच गरजेपुरती भांडीकुंडी, काळाची गरज म्हणून घेतलेला टीव्ही आणि आपल्या दोन मुलांसह वैशाली आपल्या कळंब तालुक्यातील राजूर गावातील अतिसामान्य कुटुंबात राहते. ...