येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी अभिजित बालकृष्ण राऊत याने शोध प्रकल्प स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा इन्क्युबेशन इनोव्हेशन व लिंकेजेस बोर्ड आणि संगणक विभ ...
राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतमोजणीला दीड महिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत इव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम उभारण्यात आली आहे. या स्ट्राँगरूमला त्रिस्तरीय सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले. याशिवाय २४ तास सीसीटीव्हीची नजर राहणार ...
उन्हाळ्यात जादा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज होत आहे. यासाठीच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. खासगी शिवशाही वाहनांच्या देखभालीची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. ...
त्वरोगावरचा उपचार हा अतिशय महागडा आहे. याची औषधी महाग असल्याने गरीब रुग्ण छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी धजावत नाहीत. त्वचा रुग्णांसाठी लागणारी अनेक महत्त्वपूर्ण औषधी शासनस्तरावरून पुरविण्यात येत नाही. ...
ट्रकमधील जनावर तस्करी नजरेत भरत असल्याने तस्करांनी नवा फंडा हाती घेतला आहे. मारेगाव तालुक्यातील आंबेझरीच्या जंगलात जनावरे उतरवायची व तेथून पायवाटेने ती जंगलमार्गे तेलंगणात पोहोचवायची. असा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट आणि टफ लढत झाली. बहुतांश ठिकाणी फिप्टी-फिप्टी चालल्याने नेमका कोण निवडून येणार याचा अंदाज बांधणे भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांनाही कठीण झाले आहे. ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात गुरुवारी ११ एप्रिलला मतदान पार पडले. त्यानंतर सर्व २२०६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम येथील दारव्हा रोड स्थित शासकीय गोदामात (स्ट्राँग रुम) आणून ठेवण्यात आले आहे. ...
प्रत्येक मतदान केंद्रात मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले असताना दुपारनंतर टळटळीत उन्ह असतानाही अनेक केंद्रांमध्ये मतदारांसाठी सोडा कर्मचाºयांसाठीही पिण्याचे पाणी नव्हेत ...