शरीर थकल्याने समस्या मांडण्यासाठी इमारतीची एक पायरीही चढणे सेवानिवृत्तांना कठीण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेचे प्रशासन सेवानिवृत्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दोन-दोन महिने त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. ...
मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे. ...
लग्न समारंभात बरेच अन्न उरते. उरलेल्या अन्नाचे दोन घास गरजवंतांपर्यंत पोहचले, तर अन्नाची नासाडी होणार नाही. भुकेल्यांना दोन घास मिळतील. याच उदात्त हेतूने प्रतिसाद फाउंडेशनने शासकीय रूग्णालयात ‘भूकेल्यांना दोन घास’ ही मोहीम सुरू केली आहे. ...
जिल्ह्यातील आदिवासीबहुल ग्रामसभांना तेंदूपान संकलन व विक्री करण्याचा अधिकार वनहक्क कायद्याने मिळाला आहे. तरीही प्रशासनाने हा हक्क नाकारून जबरीने पेसाअंतर्गत तेंदूपान संकलन आणि विक्रीची प्रक्रिया राबविल्याने ग्रामसभांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आ ...
दिल्लीवरून हैद्राबादकडे जाणाऱ्या कंटेनरला येथील वाय पॉर्इंटवर उभ्या असलेल्या स्थितीत आग लागून कंटेनरच्या कॅबिनसह लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मो ...
शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतून पाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचे पाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा गवळी समाजातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. हुंडीवाले यांची ६ मे रोजी अकोला येथे हत्या करण्यात आली. ...
सिंचनाचा अभाव असल्याने विदर्भ-मराठवाड्यात नेहमीच दुष्काळ असतो. तो कायमचा हटविण्यासाठी सिंचन वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री असताना नदी जोड कार्यक्रम आणला होता. मात्र त्याकडे तेव्हाच्या सरकारने दुर्लक्ष केले, म्हणून वारंवार दुष्काळाचा सामन ...
तहसील चौक ते गोदनी रोड या मार्गावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलवाहिनी शुक्रवारी सकाळी फुटली. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. ...