येथील जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींवर पारित झालेल्या अविश्वास ठरावाला त्या सभापतींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरून न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत स्थगनादेश दिला होता. मात्र सोमवारी शिवसेना गटनेत्याच्या याचिकेवरून हा स्थगनादेश उठविण्यात ...
शहरातील ड्रीम लॅन्ड सीटी परिसरात प्रेमसंबंधातून तिघांनी एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना रविवारी रात्री १.३० वाजता घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले. आर्णी पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून नांदेड येथून दोन आरोपींना अ ...
मानधनवाढीसाठी आक्रोश करीत सोमवारी तळपत्या उन्हात अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवेदन महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिले. ...
पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्या ...
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या इंदिरा सहकारी सुतगिरणीचा प्रश्न मागील २५ वर्षांपासून रेंगाळत आहे. मात्र आता स्थानिक आमदार व सुतगिरणी अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही सुतगिरणी सुरू करण्याबाबत सविस्तर चर् ...
ओबीसी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यादृष्टीने चर्चा आणि उपाययोजनांकरिता नागपूर येथे विदर्भस्तरीय बैठक घेण्यात आली. भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे आयोजित या बैठकीत प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी सं ...
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईनच्या नावाखाली त्यांच्या मौलिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे. स्कॉलरशीप योजनेपासून हे विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, विद्यार्थ्यांना न्याय मि ...
समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने येथील समता मैदानात आयोजित चार दिवसीय समता पर्वात विविध कार्यक्रम पार पडले. वैचारिक प्रबोधन, परिसंवाद, यवतमाळ आयडॉल या कार्यक्रमांचा प्रामुख्याने समावेश होता. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक ...
दीर्घ कालावधीनंतर यवतमाळ बसस्थानकाचं रूपडं बदलणार आहे. ही घटिका जवळ आलेली असताना जागेचे वांदे निर्माण झाले आहे. बसस्थानक बांधायचे तर प्रवासी वाहतूक करायची कोठून हा प्रश्न आहे. यासाठी ठिकठिकाणच्या जागेचे पर्याय ठेवण्यात आले आहे. मात्र यासाठी अनेक अडचण ...