मतमोजणी प्रक्रियेसाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. सुरवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणी होईल. या फेºया पूर्ण झाल्यावर व्हीव्हीपॅटमध ...
इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश आणि कॉन्व्हेंटचे लोण खेड्यापर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे प्रत्येक गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होत आहे़ अंगणवाड्या ओस तर, कॉन्व्हेंट फुल्ल अशी स्थिती आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी जिल्हा परिषद ...
शहरातील प्रमुख असलेल्या दारव्हा मार्गावर मतदान मोजणी प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी येथील गर्दी टाळण्याकरिता लाठीवाला पेट्रोलपंप ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता दुतर्फी २३ मे रोजी बंद ठेवला आहे. निकाल लागेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. मतमोजणी दरम् ...
लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर कुठलीही परिस्थिती उद्भवल्यास हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. मतमोजणी केंद्र परिसराला अगदी चिलखती संरक्षण दिले आहे. हा परिसर पूर्णत: प्रवेश निशिद्ध ठेवण्यात आला आहे. एकूण २२० पोलीस अधिकारी कर्मचारी कायदा व सुव्यव ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी आज गुरुवार २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून दारव्हा रोड स्थित शासकीय गोदाम (स्ट्राँग रुम) येथे मतमोजणीला प्रारंभ होत आहे. भावना गवळी पाचव्यांदा निवडून येतात की, दिग्गज माणिकराव ठाकरे दिल्लीत एन्ट्री करतात याचा फैसला ...
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ मे रोजी येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. मतमोजणीकरिता ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आाली असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ...
शहरात घातक कारवाया करण्यासाठी विविध मार्गाने शस्त्र आयात केले जात आहे. काहींनी यातही रोजगार शोधला असून आॅनलाईन मार्केटिंगवर कमी किमतीत आलेली शस्त्रे येथे दामदुप्पट दरात विकली जात आहे. अशाच एका रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छडा लावला. एकास अटक कर ...
शहरातील टीबी हॉस्पिटलची जागा नगरपरिषदेने खरेदी केली आहे. यासाठी पालिकेला ४५ कोटी द्यावे लागणार आहे. यातील पहिला हप्ता कसबसा शासनाला दिला. आता आर्थिक संकट आहे. अशा स्थितीत पालिकेने ५४० दुकानांचे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी प ...
जिल्हा परिषदेने ८१ शाळा समायोजित करण्याचा निर्णय घेताच अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले आहे. मात्र हा निर्णय राज्य शासनाच्या धोरणानुसार आणि आदेशानुसारच घेण्यात आला आहे, असे शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी स्पष्ट केले. ...
नागरिकांची कामे सुलभ व्हावी यासाठी तालुक्यात बांधण्यात आलेली तलाठी कार्यालये बेवारस आहेत. तालुक्यात कुठेही तलाठ्यांचा या कार्यालयात प्रवेश झाला नाही. त्यामुळे या कामांवर खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...