जिल्ह्यात सर्वाधिक पांढरे सोने पिकविणाऱ्या पांढरकवडा तालुक्यात यावर्षी कपाशीचा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कपाशीचा पेरा पाच टक्क्याने कमी झाला होता. त्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवि ...
शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आर ...
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे. ...
राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करीत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे जिल्हाध्यक्ष अॅड. क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. ...
जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, ...
दिग्रस तालुक्यातील दत्तापुर वळण रस्त्यावर दुचाकीसह एकाचा मृतदेह पडून अवस्थेत गुरवारला ७:३० वाजता आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर,मानेवर घाव असल्याने खून झालयाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ...
दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी हे भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभांच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला, असे सांगत खासदार सुरेश धानोरकर यांनी या अधिकाऱ्याला आवर घालण्याच ...
उन्हाचा वाढता पारा, कोरडे पडलेली जलाशये आणि घसरलेली भूजल पातळी यामुळे जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. या गावाची संपूर्ण मदार टँकरच्या पाण्यावर आहे. ...