शिवसेनेला मिळालेल्या आघाडीमुळे या मतदार संघासाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. तर आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, यावेळी राष्ट्रवादीने मनापासून सहकार्य केले तरच उमेरखेडमधून काँग्रेसला चमकदार कामगि ...
अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप ...
येथील नगरपरिषदेसमोर विविध मागण्यांसाठी दिव्यांग सामाजिक संघटनेने तीन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. आंदोलनाला तीन दिवस उलटूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यातील किडणीच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. शिवाय विषबाधा झालेल्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज भासते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून डायलिसीसची मागणी होती. ...
बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) येथे नंगारा वस्तुसंग्रहालय भूमिपूजनानिमित्त झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमातूनच गोर बंजारा समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे महत्वाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास शास ...
येथील सायकल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या गुन्ह्याचा अवधूतवाडी पोलिसांनी दहा तासात छडा लावला. प्रमुख आरोपी हा भाजपा आयटी सेलचा पदाधिकारी असून त्याचे कापड दुकान आहे. ...
माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्व असामान्य असते. केवळ गुरूच माणसाला चांगला मार्ग दाखवू शकतो आणि त्यातून माणसाची उन्नती होते, असे प्रतिपादन पूज्य गुरूदेव गणेशलालजी महाराज यांच्या सुशिष्या जैन साध्वी चैतन्याश्री म.सा. यांनी येथील जैन स्थानकात केले. ...