गत १९ वर्षात जिल्ह्यात चार हजार ३२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्य शासनाने कर्जमाफी केल्यवरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात ६१३ शेतकरी आत्महत्येची नोंद शासन दप्तरी करण्यात आली. ...
यवतमाळ मार्गावरील बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान भरधाव टाटा एस मालवाहू वाहन झाडावर आदळल्याने येथील दोन तरुण ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
नगर परिषदेतील राजकीय विसंगतीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. राज्य व केंद्रात युतीची सत्ता असली तरी नगरपरिषदेत शिवसेना भाजपातच विस्तव जात नाही. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद तर सभागृहाचे बहुमत भाजपाकडे आहे. या दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर टोकाच्या विरोधाचे ...
९ जुलै २००५ रोजीची ती काळरात्र दिग्रसकरांना अजूनही आठवते. त्या रात्री १० वाजताच्या सुमारास वरुणराजा धो-धो कोसळत होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरात अंधार होता. एवढ्यात धावंडा नदीवरील नांदगव्हाण धरण फुटले बेसावध क्षणी १६ जणांचे बळी गेले. शेकडो संसार उध ...
वीज वितरण कंपनीचा कारभार यवतमाळकरांच्या जीवावर उठणारा आहे. येथील आर्णी मार्गावर विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाला. त्यानंतरही वीज कंपनीने अथवा कंत्राटदारांनी धडा घेतला नाही. अनेक भागात वीज कंपनीने लावलेल्या फ्यूज पेट्या सताड उघड्या आहे. जमिनीवरच य ...
ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे. ...
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला. ...
गेल्या दहा महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास आलेले येथील बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा करीत अखेर विनाउद्घाटनानेच जनसेवेत सुरू करण्यात आले. प्रवाशांनीच बसस्थानकात प्रवेश केल्याने प्रशासन हात चोळत बसले आहे. ...