कोट्यावधी रुपये खर्चून शासन व नगरपंचायतीने चांगले मजबूत डांबरी व सीमेंट रस्ते बांधले. पादचाऱ्यांकरिता पादचारी रस्ते बांधून दिले. मात्र अवघ्या सहा महिन्यांत या सर्वच मार्गालगतचे फूटपाथ दिसेनासे झाले आहे. अतिक्रमणधारकांनी या सर्वच रस्त्यांवर दुकाने थाट ...
यवतमाळातील युवकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे माझे वैयक्तिक उद्दीष्ट आहे. समाजातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी याही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. येथील युवकांनी गुन्हेगारी टोळीचा सदस्य होण्याऐवजी शिक्षणात लक्ष द्यावे, असे आवाहन यवतमाळचे नवन ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सव्वा दोन वर्षांनी सर्वाधिक सदस्य संख्या असलेला मोठा पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदेत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक २० सदस्य निवडून आले होते ...
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नवोदितांंकडून हत्यारांची खरेदी केली जाते. याचाच व्यावसायिक लाभ घेण्याच्या उद्देशाने पोलीस रेकॉर्डवर नोंद असलेल्या इरफान ऊर्फ लेंडी याने चाकूंचा साठा गोळा केला. ...
पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. ...
पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. ...
गरजू रुग्णांंना कमी दरात औषधी मिळावी या हेतूने केंद्र शासनाने जनऔषधी (जेनेरिक) सेवा केंद्र योजना सुरू केली असली तरी प्रत्यक्षात आजच्या घडीला राज्यभर त्याचा ‘बाजार’ मांडला गेला आहे. ...