लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळायचा असेल, तर खासगी विमा कंपन्या बंद केल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. ...
वृद्धापकाळाने आईचा मृत्यू झाला. या धक्क्याने आईच्या अंत्यविधीनंतर मुलाचीही शुद्ध हरपली. काही कालावधीतच मुलाचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने दिग्रस तालुका हळहळला. ध्रुपदाबाई पेदे असे मृत आईचे तर शंकर पेदे असे मुलाचे नाव आहे. या कुटुंबीयांचे मूळ गाव श ...
प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी येथील तिरंगा चौकात निदर्शने केली. टप्प्याटप्प्याने करण्यात येत असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा हा एक भाग होता. ३० जुलैला काळ्याफिती लावून काम केले जाणार आहे. ...
दिल्ली येथे झालेल्या ‘मिस अँड मिसेस दिवा ऑफ इंडिया इंटरनॅशनल २०१९’ या स्पर्धेत येथील डॉ. सारिका शाह यांनी ‘मिसेस’ कॅटेगरीतून विजेतपदाचा मान पटकावला. ...
शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आह ...
विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. भाजपच्यावतीने यवतमाळात जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी समर्थ लॉनमध्ये झालेल्या बैठकीला सर्व आघाड्या व पक्षाच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींंना आमंत्रित केले होते ...
मध्य प्रदेशातून नागपूरमार्गे हैद्राबादला गोवंश कत्तलीसाठी नेले जातात. यात मोठे रॅकेट गुंतलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून विविध मार्गाने हे गोवंश जाते. गुरुवारी वडकी पोलिसांनी रात्री १ वाजता पेट्रोलिंगदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर संशयित कन्टेनर अडविला अ ...
निसर्गाच्या कोपाचा पहिला फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पावसाविना होरपळलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांनी शेतशिवाराचे वास्तव मांडले. जूनमध्ये एकच पाऊस आला आणि आता गायब झाला. ...
अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर महत्वाची भूमिका वठविणाऱ्या नागरी हक्क संरक्षण (पीसीआर) विभागाला नागपूर व अमरावती येथे एसपीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...