शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. नवोदितांंकडून हत्यारांची खरेदी केली जाते. याचाच व्यावसायिक लाभ घेण्याच्या उद्देशाने पोलीस रेकॉर्डवर नोंद असलेल्या इरफान ऊर्फ लेंडी याने चाकूंचा साठा गोळा केला. ...
पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. ...
पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. ...
गरजू रुग्णांंना कमी दरात औषधी मिळावी या हेतूने केंद्र शासनाने जनऔषधी (जेनेरिक) सेवा केंद्र योजना सुरू केली असली तरी प्रत्यक्षात आजच्या घडीला राज्यभर त्याचा ‘बाजार’ मांडला गेला आहे. ...
जिल्ह्यात ‘हायब्रीड अॅन्यूईटी’अंतर्गत विविध कामे सुरू असून पुसद विभागातील कामांची गती अगदीच संथ असल्याची बाब पुढे आली आहे. काम मिळालेल्या मार्गांवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असताना त्याकडे दुर्लक्ष करून उपाययोजना केल्या जात नसल्याचे च ...
घराशेजारी असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात खेळण्यास बोलावून तिच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल आला. ...
मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते. ...
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे आदिवासी लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही लोक गंभीर जखमी आहेत. या घटनेचा अखिल भारतीय विकास परिषद जिल्हा शाखेने निषेध नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन पाठविण्या ...