सर्व नऊही आगारांमधील १५० एसटी बसेस प्रशासनाचा आदेश येताच मार्गावर निघणार आहे. यादृष्टीने चालक कम वाहक, यांत्रिक पर्यवेक्षक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना अपडेट राहावे लागणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन आणि संचारबंदीम ...
कोरोनाचे संकट कोसळल्याने १७ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे शेतातील भाजीपाला एक महिन्यापासून शेतातच पडून आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्यात आले आ ...
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे जिल्हा व राज्यबंदी लागू झाली. तालुक्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या. यामुळे शहरात अडकून पडलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करुन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे ...
खरिपाची पिके घरात येतानाची वेळ असतानाच जोरदार पाऊस झाला. सोयाबीन मातीमोल झाले. जे काही हाती लागले त्याला बाजारात भाव मिळाला नाही. काहींचा लागवड खर्चही निघाला नाही. यातून सावरण्याचा प्रयत्न म्हणून खरिपाची पिके घेतली. गहू, हरभरा यासोबतच जोडीला भाजीपाला ...
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने एकंदर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच लॉकडाऊन लागू झाल्याने अनेक जण परगावात अडकून पडले, तर काही परगावातील लोक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. हातावर आणून पानावर खाणाऱ्या लोकांची तर मोठी पंचाईत झाली आहे. अशा प्रत ...
येणाऱ्या काळात मावळणी परिसरातील खुटाळा, सोनखास, मैतापूर, सोनेगावातील गरजू नागरिकांनाही मास्कचे मोफत वाटप करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे. यासोबतच येथील महिलांनी चार क्विंटल धान्य जमा करुन गरजूंना वाटप करण्यात पुढाकार घेतला आहे. दिवसेंदिवस क ...
रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घराबाहेर पडता येत नाही आणि घरात दोन वेळ पुरेल इतकेही राशन नाही. जवळ ठेवलेला पैसाही संपला आहे. पालिकेकडून पुरविण्यात येत असलेला भाजीपाला व इतर वस्तू खरेदी कशाने करायच्या हा प्रश्न निर्माण झा ...
यवतमाळातील प्रभाग १० व २० मध्ये कोरोनाचे एकाच वेळी आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व्हॅनलाच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. या भागात जिल्हा पोलीस दल, ...
कलम १८८ आणि १४४ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. संचारबंदी लागू झाल्याने पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियमानुसार शिक्षा आणि दंड या दोन्ही तरतुदी कर ...
यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे. लग्नसराई ‘कॅश’ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने भाजीपाला व्यवसाय डबघाईस आला आहे. शिवारात भाजीपाला उभा असला तरी ग्राहक नाही. यामुळे शेतकºयांनी भा ...