जिल्हाधिकारी एम.डी. सिंह हे आरोग्यबाबत जागरुक आहेत. दिवसभराच्या धावपळीतूनही रात्री काही वेळ स्वत:च्या फिटनेससाठी काढतात. फिटनेससोबत लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी आहे, हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी ट्रॅकसूट घालून रात्री घराबाहेर पडले. फिरत असताना दारव्हा नाक् ...
ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, सं ...
कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: ...
या भागात पिण्याच्या पाण्याची दुसरी व्यवस्था नाही. सार्वजनिक शौचालयाजवळ हातपंप आहे. त्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशा स्वरूपाचे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे आणि पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी येथील इसू लक्ष्मण मा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी सर्वत्र लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जनताही आपआपल्या परीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कोलाम वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेतले असता, मागास समजल्या जाणाऱ्या कोलाम वस्त्यातसुध्दा ...
धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत य ...
बँड पथक, सनई चौघडे आणि आता अलीकडेच लग्न सोहळ्यात सुरू झालेली संगीत मैफल सादर करणाऱ्या कलाकारांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघे तीन महिने त्यांच्यासाठी कमाईचे असतात. उर्वरित काळात मिळाले तर ते बोनस ठरते. बँड पथकाचे साहित्य खितपत पडून आहे. ...
शहर पोलीस ठाणे, यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखा, अवधूतवाडी पोलीस ठाणे व कमांडो बांधवांना या औषधीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अरगुलवार, सचिव नीलेश ताठीपामुलवार, उपाध्यक्ष किशोर पुनवंतवार, कोषाध्यक्ष राजू मामीडव ...
७०० किमीचा खडतर प्रवास करत गुजरातमधून दोन तरुण दारव्हा तालुक्यातील चिकणी गावात कसेबसे पोहोचले. मात्र गावात आल्यावरही त्यांना घरात प्रवेश मिळाला नाही. तर जंगलातल्या मंदिरात थांबावे लागले. ...