यावर्षी भाजीपाला लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे. लग्नसराई ‘कॅश’ करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने भाजीपाला व्यवसाय डबघाईस आला आहे. शिवारात भाजीपाला उभा असला तरी ग्राहक नाही. यामुळे शेतकºयांनी भा ...
कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, ...
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्या यादीतील शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार बोलावण्यात येत आहे. यासाठी दर दिवसाला ८ ते १० शेतकऱ्यांना माल आणण्याचे संदेश दिले जात आहे. संदेश पाठविण्याची गती अतिशय मंद आहे. विशेष म्हणजे सर्व सीमा सील आहे. यामु ...
संचारबंदीने २४ तास घरात असलेले नागरिक दिवसरात्र टीव्हीवर कोरोना संकटाच्या बातम्या पाहण्यात व्यग्र आहेत. यवतमाळात चक्क आठ कोरोनाबाधीत रुग्ण सापडले. त्यांना जेथे ठेवले तिकडे सध्या कोणीही फिरकत नाही. तिकडे फिरकणे धोक्याचेही आहे. पण ज्या कोरोना रुग्णांची ...
बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहउपअधीक्षक बागबान तर उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना परिसर विभागून दिला आहे. जफरनगर येथील उर्दू शाळेत तर मेमन सोसायटीतील मैदानात या अधिकाऱ्यांचे कार्यालय उघडले आहे. ३५० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड व ६ ...
कोरोना विषाणू संसर्ग असलेला रुग्ण अथवा संशयित यांच्यावर उपचार करताना मेडिकल स्टाफ व डॉक्टरने पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात व जगात अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांचा नर्सेसचा चक्क मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतानाही यवतम ...
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याला बँक खाते, मोबाईल क्रमांक, राहत असलेला पत्ता अपडेट करावा लागणार आहे. यासाठी त्याच्या गॅस एजन्सीमध्ये याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्याने ही माहिती अपडेट केली त्यांना आपल्या मोबाईलवर गॅस बुकींगसाठी एसएमएस ...
कोरोना प्रतिबंधासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र केवळ दोन दिवसात प्रयत्न करून प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आगळावेगळा प्रस्ताव यवतमाळातील अभियंत्यांनी प्रशासनाला सादर केला आहे. ...
जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडण्याच्या सूचना होत्या. मात्र जिल्ह्यातील नागरिक या सूचना पाळण्यास तयार नाही. पोलीस प्रशासनाची वाहने गल्लीबोळातून वारंवार सूचना देत फिरत आहे. यानंतरही नागरिकांची वाहने कमी झाली नाही. व ...