गोविंद वाकडे हे त्यावेळी शेताच्या रखवालीचे काम करायचे. १९७५ च्या ओल्या दुष्काळाने गावकऱ्यांसमोर भीषण संकट ओढवले होते. सततच्या पावसाने कोंब फुटली असल्याने धान्याची दुर्गंधी गावांमध्ये पसरली होती. अनेक कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती. अशावेळी पोळा स ...
पोलिसांनी शनिवारी मास्क न लावणारे व विनाकारण डबल सिट भटकणाऱ्या तब्बल १०० नागरिकांविरुद्घ दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून जवळपास २२ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये एका किराणा दुकानदाराने सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने त्यालाही दोन हजार ...
१८ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व दारू दुकानांची तपासणी करून तेथील स्टॉक किती याच्या नोंदी घेतल्या होत्या. दुकानांना सीलही लावले होते. मात्र बंदच्या काळात अधिकचा फायदा उचलण्यासाठी मागच्या दाराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने दारू विक्री सु ...
कुणाल चंदूजी चांदूरकर रा. जयभारत चौक तारपुरा असे या युवकाचे नाव आहे. त्याने १३ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून लॉकडाऊनमध्ये उपासमार होऊन मरण्यापेक्षा इच्छामरणा ...
मीराबाई रामचंद्र देवतळे (६५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर रामचंद्र भोजाजी देवतळे असे मारेकरी पतीचे नाव आहे. या दाम्पत्यात नेहमीच घरगुती कारणावरून वादविवाद होत होता. शनिवारीही दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यातच रामचंद्रने मीराबाईच्या डोक्यावर मोगरीने प ...
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क् ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दहा पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी चार जणांना सुट्टी देण्यात आली असून पुढील १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहे. ...
लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसगार्पेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र यवतमाळातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. ...
कोरोना संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मेपर्यंत संचारबंदीचा कालावधीही वाढविला आहे. परंतु सशर्त परवानगीमुळे सोमवारपासून काही क्षेत्रातील व्यवहार अशंत: सुरू होणार आहे. ...