जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस, विठाळा, कान्हा आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणचे मजूर रविवारी हैदराबादवरून चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरवरून या मजुरांना यवतमाळसाठी स्वतंत्र बस देण्यात आली. या बसमध्ये बसून हे मजूर सकाळी ८ वाजता यवतमाळात प ...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांनी तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक परिस्थितीत कोरोना चाचणीला मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश २३ मे रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. शिवाय तपासणीकरिता लागणारे ५० कार्ट् ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांची ३५८ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी १०० पदे रिक्त आहेत. तर ४७ परिचारिका विविध कारणांनी रजेवर आहेत. यात १७ परिचारिका प्रसूती रजेवर आहेत. ३ क्षयरोगाने ग्रस्त आहेत. ४ बालसंगोपन रजेव ...
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून अथवा ज्या ठिकाणी कापूस आहे त्याठिकाणी जावून नोंदणी केलेला कापूस उपलब्ध आहे काय, आदी बाबींचे सर्वेक्षण होणार आहे. बाजार समितीने नोंदविलेल्या ...
डोर्लीपुरा या भागात संपूर्ण कुटुंब रोजमजुरी करून पोट भरणारे आहे. परिसर सील केल्यामुळे येथील नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. झोपडी वजा घरात राहणारे कुटुंब असल्याने घरात अन्न धान्याचा साठाही नाही. त्यातच एक महिन्यापासून घरीच अडकून पडले आहे. काहींनी जवळचा ...
पोलीस ठाण्यांच्या आवाक्याबाहेरील बीग बजेट फसवणूक व अफरातफरीची प्रकरणे सखोल तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली जातात. तेथे पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी प्रमुख आहेत. सध्या ही जागा रिक्त आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांच्याकडे या शा ...
पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर रऊफभाई यांचा गादी कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून पालिकेच्या अग्नीशम ...
यवतमाळ जिल्ह्यात पुणे येथून आलेल्या व्यक्तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ झाली आहे. सदर व्यक्ती कळंब येथील असून सध्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती आहेत. ...
कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही... ...