२२ मार्चचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर २५ मार्चपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लालपरीची चाके थांबली आहेत. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात एक पैशाचीही कमाई एसटीला झाली नाही. १ जूनपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यातही उत्पन्नापेक ...
गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे मह ...
सोशल डिस्टन्सिंग हा शब्द तर केवळ नावापुरताच राहिला आहे. दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्यास दंड बसू शकतो. परंतु जोपर्यंत पोलीस जाऊन धमकविणार नाही, तोपर्यंत दुकानदार व ग्राहक स्वत:हून याचे पालन करीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, खर्रा आदींचे ...
उपजीविका चालविता यावी म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी देशभरात बेरोजगारांना दिल्या गेलेल्या मुद्रा लोनपैकी ७० टक्के कर्जाची परतफेडच झालेली नाही. त्यामुळे सुमारे सहा लाख ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम एनपीए (बुडित) होण्याची भीती अर्थतज्ज्ञांनी व् ...
जोडमोहा येथे भरधाव वेगाने जात असलेला सिमेंट ट्रेलर लिंबाच्या झाडावर धडकून थेट दुकानात शिरल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात चौघेजण जखमी जाले आहेत. ...
झाडकिन्ही येथे काही लोकांकडून प्रतिबंधित बीजी-३ वाण विक्री केले जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरुन धाड टाकण्यात आली. यावेळी विक्रम खोंडे यांच्याकडून ३७९, देवीदास परचाके यांच्याकडून २४ तर देवेंद्र डुकरे यांच्याकडून १६ पाकिटे जप् ...
जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासक ...
सीसीआयचे प्रकरण मुंबईतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल, तर सोयाबीनचे प्रकरण राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सीसीआयने या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली, शिवाय जिल्हा ...
यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षकपदी सध्या प्रदीप शिरस्कर आहेत. सुरुवातीला वेळोवेळी ‘मार्गदर्शन’ घेऊन एलसीबीचा ‘हिशेब’ चालत होता. आता मात्र स्वत:च थेट सर्व काही ‘ऑपरेट’ केले जाते. एलसीबी जिल्हा पोलीस दलात वरकमाईसाठी ओळखली जाते. कारण वणीपा ...