वर्षभरापूर्वी लग्न करून आणलेल्या पत्नीला जवळच्या मित्रानेच फूस लावून पळविले. याचा वचपा काढण्यासाठी मध्यरात्री मित्राच्या घरात शिरून त्याला ठार केले. ही थरारक घटना यवतमाळ शहरालगतच्या भोयर येथे घडली. ...
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सतत नागरिकांची वर्दळ आहे. विविध विभागात कामानिमित्त नागरिक येत आहे. नागरिकांची गर्दी पाहून काही कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष व मुख्य कार् ...
कोविडसह विविध मुद्यांवर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी खासगी डॉक्टर सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण तपासत नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी मनाई केल्याचे सर्रास सांगत असल्याचा मुद्दा सदर प्रतिनिधीने जिल्हाधिकाऱ्यांच्या ...
यवतमाळ जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. यवतमाळ शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्र दूरवर पसरले आहे. वणीपासून उमरखेडपर्यंत साडेतीनशे किलोमीटरमध्ये व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मालमत्ता व शरीरासंबंधीचे गुन्हे अधिक घडतात. वर्षाकाठी साडेचार हजारांपेक्षा अधिक गुन्हे ...
गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३६३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात ग्रामीण भागातील ५९ तर शहरी भागातील ३०४ नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २२५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र तालु ...
प्रत्यक्षात एटीएममध्ये नियमित कॅश डिलवर केली जात नाही. यामुळे अनेकांची गैरसोय होते. असे काही एटीएम शहरात आहे. तेथे कधीतरी कॅश भरण्यात येते. ज्या ठिकाणी पैसे असतात. त्या ठिकाणी साधा सुरक्षा गार्डही नसतो. लाखो रुपयांची रक्कम एटीएममध्ये असताना तेथे सुरक ...
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारने न्याय प्रक्रियेला गती द्यावी, मराठा आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या तरुणांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये मदत व एका सदस्याला नोकरी द्यावी, ‘सारथी’ संस्थेला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ...
सोयाबीन बियाणे विक्रीतील एकूणच घोळ ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे कोपरगाव-शिर्डीपर्यंत नेऊन जादा दराने विकले गेले होते. इकडे शेतकºयांना कंप ...
सर्वांगावर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र हे कृत्य कुणी केले असावे याचा शोध लागला नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, नेरचे ठाणेदार प्रशांत मसराम, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराळे, गजानन पत्रे, गुन्हे शाखेचे पोली ...