कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना कारागृह संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथील जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संसर्गाचा धोका ओळखून सुरुवातीलाच नव्याने येणाऱ्या बंद्यांसाठी विलगीकरण कक्ष उघडला. यवतमाळातील गोदणी म ...
यवतमाळ शहरासह नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या आठही ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था पार खिळखिळी झाली आहे. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे, कुठे पाईपलाईन उघडी पडलेली तर, अनेक भागात स्पिड बे्रकरचे काम रस्त्यांवरच्या नवनिर्मित नाल्या करत आहे. शहराचे हृद ...
ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे. ...
वित्त विभागाने राज्याची आर्थिक स्थिती डबघाईस आल्याचे कारण पुढे करीत विविध विभागांच्या खर्चावर निर्बंध घातले. त्यामुळे मे महिन्यापासून राज्यभरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील (डायट) ८५० कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे. ...
इतर आजार आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. संसर्गाचा धोक वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन प ...
शहर व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ३७ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून तालुक्यातील हुडी (बु) येथे १४ मे रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत आरोग्य व महसूल विभागाने तब्बल चार हजा ...
२० ऑगस्ट २०२० रोजी नागपूर उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर निर्णय देताना लिपिक व शिपायाच्या १४७ जागांपैकी अनारक्षित १०५ जागा भरण्यास परवानगी दिली आहे. तर आरक्षणाच्या ४२ जागा संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवून तीन महिन्यात भरण्याचे आदेश जारी केले. या आदेश ...
गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परि ...