सुभाष केशव सावंत आणि चंद्रकांत केशव सावंत यांची भागीदारीमध्ये मे. सुभाष देशी बार (सीएल-३ क्रमांक ९१) दादर मुंबई या नावाने देशी दारूची भट्टी आहे. ही दारू भट्टी यवतमाळात स्थलांतरित करण्यासाठी त्यांनी ११ मार्च २०२० रोजी यवतमाळच्या अधीक्षक राज्य उत्पादन ...
पूर्वीचा हा सहकारातील साखर कारखाना भैरवनाथ ठोंबरे यांनी तीन वर्षांपासून विकत घेतला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तरला होता. तालुक्यात सिंचन व्यवस्था व कसदार जमीन असल्याने उसाचे क्षेत्र बऱ्या प्रमाणात आहे. वास्तविक या तीन तालुक्यातील तब्बल १० हजार ...
व्यावसायिक सलीम सोलंकी यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना निवेदन दिले. ईगल इन्स्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या ब्लास्टींगमुळेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप असून निवेदनाद्वारे त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. येथील एमआयडीसीमध्ये सलीम सोलंकी यांची सो ...
सध्या तालुक्यात १२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर सुरुवातीपासून आतापर्यंत तालुक्यातील ५२२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळल्याने यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे तब्बल १ ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपाई अशा १४७ जागांसाठी नोकरभरती प्रक्रिया राबविली गेली. त्यासाठी निवड समिती गठित केली गेली. त्यामध्ये अध्यक्ष, दोन कायदे तज्ज्ञ, एक महिला सदस्य आदींचा समावेश आहे. नेर, पुसद, पांढरकवडा, वणी, आर्णी येथील संचालका ...
पुसदला गेल्या दीड वर्षांपासून सहायक अभियंता (श्रेणी-१) आहेत. पुसदमधील बांधकाम विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षात पुसदला मिळणाऱ्या निधीत बरीच कपात झाल्याचे सांगितले जाते. हा निधी मिळावा म्हणून सदर उपअभियंत्याने तीनही आमदार ...
हे मंडळ स्वत: मातांच्या घरी जावून त्यांचे पाय धुवून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून त्यांना साडीचोळी भेट देत होते. परिस्थितीशी कणखरपणे लढणाऱ्या या निराधार मातांनी हा अनपेक्षित गौरवाचा सोहळा पाहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. समाजात आ ...
लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग आहे. हा आजार संसर्गाने फैलावत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनावरे आजारी पडत आहे. उपचाराने हा आजार पूर्णत: बरा होत असला तरी एकदा आजारी पडलेले जनावर किमान महिनाभर शेतीच्या कामासाठी उपयोगात येईल, अशी स्थिती नाही. ...
कर्जमाफी झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधव कागदाची जुळवाजुळव करत आहे. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत दाखल्यासाठी शेतकरी जातात. तेथे दाखल्यासाठी लागणारे अर्ज बँकेत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेने हे अर्ज चक्क रस्त्यावर फेकून दिले. बेवारस ठेव ...