ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मारेगाव : शहरातील इंडियन ऑईल पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराने तालुक्यातील ग्राहक त्रस्त झाले असून, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची मागणी होत ... ...
Tiger Attack: या घटनेने परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत पसरली आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले असून जोपर्यंत वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. ...
शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेंटिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उदय सामंत यवतमाळात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ...
शेतमालाचे दर पावसाळ्यात सर्वाधिक असतात. यामुळे शेतकरी पेरणीपूर्वी शेतमाल विक्री करून बियाणाची तजवीज करीत होते. याशिवाय खत, औषधी आणि पेरणीच्या खर्चासाठी शेतमालाच्या धान्य विक्रीतूनच याचे नियोजन करण्यात येत होते. अशा स्वरूपात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ...