घाटंजी : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी ... ...
जिल्ह्याच्या एकूण भूभागापैकी आठ लाख तीन हजार ७८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी करताना काही नियम आहेत. ३० जूनपूर्वी कपाशीची लागवड करायची असते. तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पेरणीचा कालावधी जितका लांबेल तितके उत्पादन घटते. यामुळे ...
शस्त्रास्त्र परवाने मिळविणे अवघड आहे. त्याच पद्धतीने त्याचे संरक्षण करणेही तितकेच अवघड आहे. ही शस्त्रे बाळगताना शेती संरक्षणासाठी १२ बोअर बंदुकीला परवाना आहे. तर स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर आणि पिस्टल अशा दोन बंदुकींना परवाने देण्यात येतात. हे शस्त ...
जीवनावश्यक बाब म्हणून केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना आणली. घरोघरी गॅस सिलिंडर दिले आणि केरोसीन काढून घेतले. आता केरोसीन नाही आणि गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणाबाहेर आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. यातून परिस्थिती बि ...
दारव्हा फाटा व जवळा जिनिंगजवळ सर्व्हिस रोडवरून महामार्गावर जाण्यास रस्ता दुभाजक नसल्याने चालकाला बस विरुद्ध दिशेने घ्यावी लागते. जवळासमोर एक किलोमीटर अंतरावर किन्ही फाट्याजवळ रस्ता दुभाजक आहे. तेथे चालक बस वळवत असताना अचानक आर्णीकडून यवतमाळकडे डाळिंब ...