शिंदोला : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी किनाऱ्यावरील तेजापूर आणि गांधीनगर नदी घाटावर पुलाअभावी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वाटसरूंना ... ...
क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याचा धोका आहे. काही भागात पाणी साचल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. यानंतर जोरदार पाऊस कोसळला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि आता पाऊस धो-धो स्वरूपात बरसत आहे. ...
आरोग्य विभागाने लसीकरणासाठी २६७ केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्राची दर दिवसाची क्षमता ५० हजार नागरिकांना लसीकरण करता येईल, इतकी मोठी आहे. त्या क्षमतेनुसार आतापर्यंत फक्त एकच वेळा ५५ हजार लस जिल्ह्याला मिळाली. त्यात एकाच दिवशी ४३ हजार लसीकरण कर ...
प्रा. मोरे यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रा.मोरे सरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान’ या विषयावर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ... ...
सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कधी पावसाची हुलकावणी, ... ...