३०२ कोटी रुपयांचा चुराडा अमृत योजनेवर केला जात आहे. लोकांच्या पैशाचा अपव्ययच या योजनेसाठी होत आहे. सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आलेली ही योजना आणखी किमान सहा महिने तरी पूर्णत्वास जाणार नाही, हे सांगण्यासाठी कुण्या भविष्यकाराची गरज नाही. तरीही कंत्राटदा ...
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय बंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष डॉ.प्रदीप मेहता, सचिव श्याम पाटील, डॉ.अभय पाटील, प्राचार्य व्ही.एल. ... ...
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात लिंगी सायखेडा या गावातील नदीच्या पुलावरून बुधवारी सकाळी बैलगाडी वाहून गेल्याची घटना नागरिकांच्या डोळ्यादेखत घडली. ...
पोलीस पथक आता संदेशने बयाणात दिलेल्या नावांचा शोध घेणार आहे. फसवणूक होऊनही त्या व्यक्तींनी तक्रार का दिली नाही याचीही पडताळणी केली जाणार आहे. त्याशिवाय संदेशने नागपूर शहरातून काही दागिन्यांची खरेदी केली होती. त्याचाही तपास केला जाणार आहे. पोलीस तपासा ...