जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ऑडिट झाले, त्याचे अहवालही ऑडिटरने सादर केले. परंतु स्थानिक निधी लेखा विभागाने हे ऑडिट रिपोर्ट जिल्हा परिषदेला गेल्या दोन ...
यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे दूषित पाणी पिण्यात आल्याने डायरियाचा उद्रेक झाला आहे. जवळपास ५0 कुटुंबांमध्ये जुलाब व अतिसाराचे रुग्ण आहेत. सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये ...
बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील टपाल तिकिटाचे ...
जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीसी) निधीतून गतवर्षी यवतमाळ आणि जोडमोहा वनपरिक्षेत्रात जल व मृद संधारणाची सुमारे १0 कोटींच्यावर रुपयांची कामे करण्यात आली. ...
अवतीभोवतीचे वास्तव पाहून त्यांचे मन शाळेत लागत नव्हते. दहाव्या वर्गातच त्यांनी शाळेला सोडचिठ्ठी दिली. हे विश्वची माझे घर म्हणत संसाराचा त्याग केला. ...
शहराला महिला नगराध्यक्ष लाभूनही त्यांच्या कार्यकाळातच महिलांची कुचंबणा होत आहे. महिलांसाठी त्यांनी कोणत्याही सोयी-सुविधा निर्माण न केल्याने शहरातील महिलांना फिरणेही अवघड झाले आहे ...
अंधश्रद्धेतून नवस फेडण्यासाठी अथवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची प्रथा या आधुनिक युगातही कायम आहे. डोळसपणाने विचार केल्यास क्रांती घडते. ...
मोर्चे, आंदोलने, राजकीय नेत्यांचे दौरे, सण, उत्सव आणि निवडणूक बंदोबस्त. त्यातच तोकडे आणि नवखे अधिकारी. अशा विपरीत परिस्थितीत पोलिसांना काम करावे लागते. ...