गावगाड्यातील तंटे समोपचाराने मिटवून गावागावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ...
रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतरण ही जिल्ह्यात नित्याचीच बाब झाली आहे. मात्र दारव्हा तालुक्यातील जवळगाव येथील लहान मुलांना स्थलांतरित करण्याची वेळ गावकर्यांवर आली आहे. ...
महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसच्या पानिपतासाठी ‘नमो’ त्सुनामीसह विविध कारणांचा यासाठी बागुलबुवा केला जात आहे. मात्र राज्यातील या पक्षाच्या काही आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना आपल्या ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला यशस्वी करण्यासाठी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासह अनिष्ट प्रथासुद्धा बंद करणे आवश्यक आहे. ही मोहीम अधिक लोकाभिमुख करण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी ...
देशात सर्वत्र मोदी लाट असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अॅड. राजीव सातव विजयी झाले. विजयाच्या कारणांची मिमांसा करताना उमरखेड विधानसभेतील महागाव तालुकाही महत्वाचा ठरतो. ...
पुसद : नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या पुसद तालुक्यावर सागवान तस्करांची वक्रदृष्टी पडली असून दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्षतोडीमुळे जंगल मात्र विरळ होवू लागले आहे. ...
वणी परिसरात ध्वनी प्रदूषणाने कहर केला असून जणू गगनाला भीडणारे आवाज काढण्याची स्पर्धाच लागली की काय?, असा भास होत आहे़ एवढे असूनही मात्र पोलिसांनी कानावर हात ...
लोकसभा निवडणुकीत यावेळी प्रथमच निवडणूक आयोगाने ‘नोटा’ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नोटा उपलब्ध झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाग्य आजमावित असलेल्या ११ अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज केवळ अडीच टक्के आहे. त्यांनी २६ हजार ७७२ मते मिळविली आहे. ...