विश्वहिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहे. यवतमाळातील मॉन्तेस्सोरी विद्यालयाच्या प्रांगणात हे शिबिर सुरू असून ...
गोसीखुर्दनंतर विदर्भातील दुसरा मोठा निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा झाला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या प्रकल्प कार्यालयात एकही कार्यकारी अभियंता नाही. ...
राज्यातील शेतकरी पीक कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर अवलंबून असला तरी या बँकाही राज्य सहकारी (शिखर) बँकेवर अवलंबून आहेत. मात्र राज्य बँकेवर संचालक ...
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात या खरीप हंगामात किमान एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता खुद्द कृषी विभागाने वर्तविली आहे ...
अकोला जंगलांचे संवर्धन व्हावे व वनवृद्धी व्हावी, याकरिता वन विभागाच्यावतीने पांढरकवडा उपविभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, या विभागासाठी नवीन पदे निर्माण केली नसून, अकोला व नागपूर वनविभागातील कर्मचार्यांची येथे बदली करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील पैनगंगा नदीकाठीच्या ५४ गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. मात्र अधिकार्यांच्या नियोजनशून्यतेमुळे टंचाईग्रस्त ...
शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत. ...
येथील बाजार समितीच्या धान्य बाजार यार्डात हरभरा विक्रीस आणणार्या एका शेतकर्यास हरभरा खरेदी करणार्या एजन्सीच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या बाबत तिघांविरोधात गुन्हे ...
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने गेल्या शैक्षणिक सत्रातही कॅम्पस प्लेसमेंटची परंपरा कायम राखली. नोकरीच्या संधीसाठी राबविलेल्या क्लोज कॅम्पस, पूल ...
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दादू मिश्रा यांचा खून राजकीय सुडातून झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केला आहे. तसेच या संदर्भात शिवसेनेच्यावतीने अपर पोलीस ...