ग्रामीण आणि शहर भागातील अर्धवट असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी मागासक्षेत्र विकास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षीपासून या योजनेत निधी नसल्याने अनेक कामे रखडली आहे. ...
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी पेरणीसाठी पाहिजे तसा क्रियाशिल पाऊस अद्याप झालेला नाही. जिल्ह्यातील ७० टक्केपेक्षा अधिक शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून ...
येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता नवीन प्रशासकीय संचालक मंडळ नियुक्त झाले आहे. मात्र बाजार समिती डबघाईस आल्याने दोन महिन्यांपासून कर्मचारी वेतनाविना राबत आहे. त्यांचे वेतन देण्यास निधी ...
विधानसभेच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क तोडण्यात गेल्या सहा वर्षात खुद्द प्रदेशाध्यक्षांनाही यश न आल्याने काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. ...
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महिनाभराने रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यात कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून अखेर जिल्हाध्यक्षांना पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच ...
यवतमाळात पोलीस भरती सुरू असून शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षेला प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात उमेदवार यात सहभागी झाल्याने अशा खुल्या मैदानात लेखी परीक्षा घ्यावी लागली. ...
जिल्ह्यातील काँग्रेसचे पाचही आमदार पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. परंतु त्यांच्या विरोधात मतदारांसह पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही रोष आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या ...
तालुक्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि प्रचंड गारपिटीने दुष्काळ निर्माण झाला. शासनाने दुष्काळग्रस्तांना मदतही दिली. मात्र विमा कंपनीच्या लेखी तालुक्यात दुष्काळाच दित नाही. २६ हजार शेतकऱ्यांनी विमा ...
शहर आणि परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, या आशयाचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच वाहतूक पोलिसांनी बेलगाम वाहतुकीविरुद्ध ...