जोरदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सर्वच सांगतात. मात्र नेमका पाऊस कधी कोसळेल हे कुणीच ठामपणे सांगत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पीक जगविण्यासाठी शेतकरी आता ग्लासाने ...
वाढती मजुरी आणि तण व्यवस्थापनाने तंग आलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेत रेडी राऊंड अप बीटी बियाण्यांचे रॅकेट विदर्भाच्या काही जिल्ह्यात सक्रीय झाले आहे. ...
सार्वजनिक बांधकाम खात्यात मर्जीतील अभियंत्यांसाठी त्यांच्या सोयीचे प्रशासकीय मार्ग निर्माण केले गेले आहेत. हे सर्व मार्ग व्हाया नाशिक जात असून या मार्गांवर ‘टोल’ नाकेही लावण्यात आले आहेत. ...
शासनाच्या हमीभाव केंद्रावर शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना एक छदामही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पेरणीच्या तोंडावरही पैसे मिळत नसल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद औषध निर्माण संघटना जिल्हा शाखा यवतमाळच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
तालुक्यात खरीप हंगामाची सर्व शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी केली आहे. नुकतीच मृग नक्षत्राने हजेरी लावल्याने मृगातच पेरण्या व्हाव्या म्हणून कापूस व सोयाबीनच्या पेरण्या वेगाने सुरू झाल्या आहे़ ...
महायुतीत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वणी विधानसभेवर दावा सांगितल्याने महायुतीची ‘गोची’ झाली आहे. तूर्तास वणीची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला असून स्वाभिमानीच्या दाव्यामुळे ...
शिवसेनेने जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचा पाठिंबा काढला असला तरी त्याचा कामकाजावर कोणताही फरक पडणार नाही. येथे प्रत्येकजण पक्षभेद विसरूनच निर्णय घेतात, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख ...
वीस वर्षापूर्वी डीएड म्हणजे हमखास नोकरी असे समीकरण झाले होते. मात्र अलिकडे डीटीएड महाविद्यालयांचे पेव फुटले. प्रशिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. त्यामुळे आता डीटीएडकेडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. ...
भंगार चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून पोलिसांनी उचलले. पोलिसी खाक्यात चौकशी सुरू झाली. मात्र निरागस चेहऱ्यावर पोलिसातील माणसांना त्याचे भविष्य दिसले. प्रत्येक प्रश्नाचे चुटूचुटू उत्तरे देणारा हा ...