सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार ...
वणी-मारेगाव-झरीजामणी या तीनही तालुक्यात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी दलालांच्या घशात जात आहे. या सुपिक शेतीवर प्लॉट पाडण्याचा सपाटा सुरू झाला आहे़ रस्त्यालगतच्या शेतजमिनीवर प्लॉट पाडून ...
कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरीमध्येच कडक ऊन्ह. रात्रीच्या वेळी थंडी अशा बदलत्या हवामानाचा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ...
मॉडल अॅक्ट शासनाने लागू केल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नव्या कायद्याचा विचार आला तेव्हाच बाजार समित्यांमध्ये धास्तीचे वातावरण होते. ...
नगरपरिषद क्षेत्राच्या विकासासाठी शासन नगरोत्थान, दलीत वस्ती सुधार अशा विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देते. या विधीचा विनियोग करताना अत्यावश्यक सुविधांना ...
वर्षातून एकदा येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला माहेरी जाऊन भावाच्या हाताला राखी बांधण्याची आस प्रत्येकच बहिणीला असते. मात्र वणी तालुक्यातील रांगना येथे रक्षाबंधनासाठी आलेल्या एका बहिणीवर ...
गोपनीय माहिती आणि तक्रारदार समोर येण्यास तयार नसला की, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग खातरजमा करून रनिंग ट्रॅप (स्वयंप्रेरणेने) करून लाच घेणाऱ्याला जाळ््यात अडकवयाचे. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गत १४ वर्षात नऊ वेळा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कधी अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली तर कधी पावसाअभावी पीक हातचे गेले. २५ वर्षातील पावसाचा निच्चांक ...
तालुक्यातील घोन्सा येथील विदर्भा नदीवरील पूल गेल्या वर्षभरापासून अद्याप दुरूस्तीच्या प्रतीक्षेतच आहे़ गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये विदर्भा नदीवरील पुलाची एक बाजू पूर्णत: ...