जिल्हा परिषदेत सध्या ६१ गट आहेत. १६ पंचायत समितींमध्ये १२२ गण आहेत. गेल्या १० वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आठ गट आणि १६ गण वाढवून मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाला सूचना दिल्या आह ...
म्हातारपणात आवश्यक बाबींसाठी पै-पै करून ९३ हजार रुपये जमा केले. परंतु कोठा पोस्ट खात्याचा घोटाळा उघडकीस आल्यापासून ते सैरभैर झाले होते. पैसे मिळविण्यासाठी त्यांनी मोठा आटापिटा केला, अनेक ठिकाणी चकरा मारल्या. कार्यालयाचे उंबरठे झिजविले. परंतु यश मिळाल ...
जिल्ह्यातील बस वाहतूक सेवा पूर्ववत होण्यास वेग आला आहे. मात्र अद्यापही परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. काही कर्मचारी कामावर परत येत असले तरी बहुतांश कर्मचारी महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहे. त्यामुळे महामंड ...
चालू वर्षी ४ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध घाटंजी ठाण्यात एक लाखाच्या लाचेप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर २० जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या लेखापालाविरोधात पाच हजारांच्या मागणीसाठी महागाव ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. ६ एप्रिल रोजी भूमिलेख ...
मोबाइल जसा वाईट आहे तसाच तो कामाचाही आहे. अनेक मुले बाहेरगावच्या शाळेत जातात. त्यामुळे संपर्कासाठी त्याच्याकडे मोबाइल ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी वर्गात मोबाईल बघू नये. उलट मोबाइलद्वारे अभ्यास करण्याच्या विविध सुविधांचा वापर केला पाहिजे. ...
हैद्राबाद येथील रेड्डीज कंपनीच्या औषधांनी भरलेला कंटेनर (क्रमांक एच आर ४७ डी९२१९) घेऊन नागपूरकडे जात असताना बुधवारी रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान तालुक्यातील मराठवाकडी गावाजवळ एका ट्रकने कंटेनरला अडविले. पाठोपाठ मागाहून एक पांढऱ्या रंगाची कार आली ...
पांढरकवडालगतच्या मराठवाकडी गावाजवळ औषधांनी भरलेला कंटेनर चोरट्यांनी लुटला. लुटारुंनी कंटनेर चालकाचे हातपाय बांधून त्यांना शेतात फेकले व त्यानंतर कंटेनर काही अंतरावर नेऊन त्यातील औषधांचा साठा दुसऱ्या ट्रकमध्ये भरून लुटारू फरार झाले. ...
यवतमाळ मुख्यालयातील फिरत्या पथकाचा कारवाईचा आलेख यापूर्वीचा मोठा आहे. अनेक गंभीर प्रकरणे या पथकाने समोर आणली. धडक कारवाईमुळे लाकूड तस्कर व शिकार करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून फिरते पथक कार्यालयातच वेळ काढत असल्याने जं ...