यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. आता कसे तरी पीक शेतात दिसू लागले असताना ...
ग्रामीण जनता आणि प्रशासनाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकाची उमरखेड तालुक्यात अनेक पदे रिक्त आहे. सध्या तर १२५ गावांच्या ९२ ग्रामपंचायतीसाठी केवळ ५६ ग्रामसेवक आहे. त्यातही अर्धेअधिक ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद ...
घाटंजी तालुक्यातील मांडवा येथील ग्रामसेवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. याप्रकरणी त्याच्या वडिलांनी ...
यंदा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची निर्माण झालेली टंचाई. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल तसे आणि मिळेल तेथून सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र आता सोयाबीनवर मोझॅक या ...
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबईतील प्रेसिडेन्सी विभागात झालेल्या ११२ कोटी ५८ लाख रुपयांच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्याची योजना (प्लॅन) ‘रामटेक’ येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत आखण्यात आली. ...
शहरातील विविध विभागांच्या शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली असून निवासस्थानांच्या दैनावस्थेस शासन आणि प्रशासनाची अनास्था कारणीभूत ठरत आहे़ निवासस्थाने उपलब्ध नसल्याने ...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ समितीने केलेल्या शिफारशीनुसार बांधकाम कामगारांना विमा सुरक्षा मिळणार आहे. त्यांना आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना लागू ...
शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी २४ तास दक्ष राहणाऱ्या पोलिसांच्या निवासस्थानांची मात्र वाताहात झाली आहे. दिग्रस येथील ब्रिटिशकालिन पोलीस वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली असून अनेक ...
लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले येथील दारव्हा नाक्यावरील प्रवासी निवारे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर प्रवाशांना बसण्यासाठी ...