राजकीय दबावाला बळी पडत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने १०३ ग्रामपंचायतींना कोट्यवधींची खैरात वाटली. मात्र हे करताना क्रीडा संस्थांना बाजूला ठेवण्यात आले. २०१३-१४ मध्ये व्यायाम शाळा ...
‘एकीचे बळ’ या वाक्प्रचाराचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर जिल्ह्यातील निर्मल झालेल्या १७६ गावांना भेट दिलीच पाहिजे. गावकऱ्यांच्या एकीने गावाचा कसा कायापालट करात येतो हे येथील ...
रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर करून देण्याचे आमिष देऊन चार शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या तालुक्यातील सुकळी येथील सरपंच व उपसरपंचाविरुद्ध आर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
गत अडीच वर्षांपासून सेना-भाजपाशी असलेला घरोबा तोडत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत काँग्रेसशी आघाडी केली आणि पुन्हा अध्यक्षपद आपल्या पदरी पाडून घेतले. बेलोरा बु. गटाच्या सदस्य डॉ. आरती ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा उमेदवाराच्या समर्थनार्थ आता महिलांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. मनसेच्या लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकाऱ्यांनी शहरात शनिवारपासून घरोघरी पोहोचून ...
बांधकाम क्षेत्रात कार्यरत मजुरांची प्रचंड दैनावस्था झाली आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या दबावाने १९९६ मध्ये केंद्र शासनाने ‘बांधकाम कामगार अधिनियम’ तयार केला. ...
वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही, ...
धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे. ...
डोक्यावर पी कॅप अन् हातात केन, असा वर्दीचा रुबाब. खरे तर पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच आपणही फौजदार व्हावे, असे प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वप्न असते. मात्र सेवानिवृत्ती उंबरठ्यावर येवूनही ...
जिल्हा परिषदेत अडीच वर्ष विरोधी बाकावर बसल्यानंतर काँग्रेस नेते मुत्सदेगिरी दाखवत सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवतील अशी अपेक्षा काँग्रेस सदस्यांना होती. मात्र निवडणूक प्रक्रिया विधानसभा ...