डोहातील पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलाला पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या मातेला त्यामध्ये अपयश आले. त्यातूनच मुलगा आणि आईचा बुडून मृत्यू झाला. हृदय हेलावून सोडणारी ही घटना पुसद ...
पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ अशा स्थितीत जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन सोंगण्यापूर्वीच भूईसपाट झाल्याचे दिसत आहे. ...
महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सीमावर्ती भागातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असताना निवडणुकीदरम्यान मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने चक्क पैनगंगा ...
खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे. ...
शासकीय कामकाजात गती यावी, पारदर्शकता यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची कामे त्वरित होवून दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने ई-पंचायत सुरू केली आहे. परंतु बहुतांश ...
गटविकास अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून सव्वादोन लाख रुपये उचलल्याचा प्रताप एका ग्रामसेवकाने केला. निवडणूक काळात सुरू असलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील तपासणीत हे बिंग फुटले. ...
‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील ...
सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. ...
अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी प्रेत सोडून सैरावैरा धाव घेतली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत ...