राळेगाव या आदिवासीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र आहे. प्रा.वसंत पुरके यांच्यावर चार वेळा संधी मिळूनही ठोस अशी विकास कामे केली नसल्याचा आरोप केला जात आहे. ...
भाजपा खोटी आश्वासने देवून सत्तेत आली. देशाला भुलवून स्वत: सत्तेच्या झोक्यात झुलत आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज करणे ही काँग्रेसची परंपरा नाही. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची आपल्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सातही जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. ...
येथील पंजाब चिकटे यांना महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी वीज देयकप्रकरणी त्रास दिल्याबद्दल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दोन्ही अभियंत्यांनी चिकटे यांना ...