शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. ...
दुष्काळ, नापिकी, सोयाबीनचा दगा आदी सर्व विवंचना बाजूला ठेवत वर्षातील सर्वात मोठ्या सणाला प्रत्येकाने बंपर खरेदी केली. कर्मचारी मनसोक्त तर शेतकरी हात राखून खरेदी करीत असल्याचे ...
पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे़ जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या ...
यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात शहरासारखीच स्थिती राहिली आहे. पिंपळगाव येथील सात मतदान केंद्रांवर राष्ट्रवादीला अवघी दोन ते चौदा मते मिळाली. अशीच स्थिती मोहा, डोर्ली, वाघापूर, ...
विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून कोणत्या नेत्याची आपल्या गावात किती पकड आहे, हे स्पष्ट झाले. पक्ष नेता म्हणविणाऱ्या अनेक नेत्यांची मतदारांनी गावातच पोलखोल करत त्यांना ...
विदर्भात सुमारे ३० लाख हेक्टरातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत सरकारने तत्काळ ...
वाघनखाचे लॉकेट हिसकावल्याचे तत्कालिक कारण असले तरी खंडणीच्या वादातूनच कुख्यात किशोर पंडितचा खून केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली. तिन्ही मारेकऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील धानोरा ...
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडत आहे. गत दोन दिवसांपासून यवतमाळची बाजारपेठ हाऊसफुल्ल असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची ...