मजुरांच्या हातांना गावातच काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजुरांनीच नख लावणे सुरू केले आहे. यावर्षी जिल्हा ...
गेल्या दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस येत असल्याने खरिपातील ५३ हजार हेक्टरवरील पिके संकटात सापडली आहे. कपाशी आणि सोयाबिनचे या वातावरणाने नुकसान होण्याची शक्यता ...
अश्लील चाळे करण्यास भाग पाडून आणि त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून चक्क माजी नगराध्यक्षाच्या मुलाला धमकावण्यात आले. तसेच चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी ...
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या एकाही दिग्गजाला गड राखता आला नाही. या पराभवाला अनेक कारणे ...
गावाचे नाव आनंदनगर. मात्र गावात दारुचा महापूर. दररोज गावात भांडण-तंटे. रस्त्यावर झिंगणारे दारूडे. चार वर्षांपूर्वी गावाचे असे चित्र होते. मात्र दारूमुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या एका महिलेने ...
एका नऊ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना येथील जोशी बालरूग्णालयात घडली. घटनेनंतर मृत बालकाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे काहीकाळ रूग्णालयात तणावाचे ...
तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून ...
सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी तालुक्यातून वाहणाऱ्या काही नदी-नाल्यांवर चार कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले होते. आता त्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी अडविले जात नसल्याने हे कोल्हापुरी बंधारे ...
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून काहीही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. त्यातच ज्यांच्या शेतात काही प्रमाणात पिके आहेत ती वाचवावी कशी या समस्येत शेतकरी आहे. ...
‘अहो दुकानदार तुम्ही गुळात साखर मिसळता... तेलात पाणी मिसळता... हॉटेलवाले तुम्ही बिना साखरेचा चहा बनविता... बिनपगारी फुल अधिकारी, लोकांच्या दारी झाला दंगा, चाललो घरी, असे विनोदीस्वर कानावर पडले की ...