येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात गेल्या काही दिवसात मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचा बागुलबुवा करत हकनाक वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नियमानुसार असलेल्या ...
मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना गेली ४० तासांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागले. शनिवार आणि रविवार असे नळाचे दिवस असलेल्या भागातील नागरिकांना आणखी ...
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी येथील स्टेट बँक चौकात पार्सल दरोड्याची घटना घडली होती. गोपनीय माहितीवरून त्यांची ओळख पटली आहे. त्यामध्ये घटनेचा मास्टर मार्इंड अमरावतीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
जिल्ह्यातील ४५४ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असून ३७७ लोकांना दातांचा तर ८३ लोकांंना हाडाचा फ्लोरोसीस असल्याचे खळबळजनक वास्तव पुढे आले आहे. पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासमोर ...
मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनन्स या सारख्या ऐतिहासिक स्थळांना सुरक्षा कवच पुरविले गेले आहे. परंतु याच सुरक्षा यंत्रणेला एके-४७ पेक्षाही अधिक धोका ...
शनिवार, सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या शाळेला विद्यार्थ्यांची हजेरी. पण ८ वाजले तरी विद्यार्थी बाहेरच खेळतं होते. पालकांकडून चौकशी सुरू झाली. अखेर एक शिक्षक १० वाजता दाखल झाले. ...
तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची वास्तू कधीचीच जमीनदोस्त झाली आहे़ त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर ...
बांधकामात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाची कामे आढळल्यास कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह कंत्राटदारांंवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सार्वजनिक ...
योजना राबविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत झरगडच्या विद्यमान आणि माजी ग्राम सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने २२ आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली. ...
हवामानावर आधारित पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंत होती. दरम्यान, तालुक्यात रबीच्या पेरणीची लगबग सुरू आहे. ...