वणी शहराचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधी चौक व भाजी मंडीतील १६० गाळे नगरपरिषदेने गाळेधारकांकडून खाली करून घ्यावे व नगररचना विभागाकडून आवश्यक मूल्यांकन काढून संपूर्ण ...
खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे. ...
पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात वनऔषधींचा अनमोल खजाना दडला आहे. २७० विविध प्रजातीची दुर्मिळ वनौषधी या जंगलात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश ...
विविध प्रमाणपत्र आणि दाखल्यांसाठी नागरिकांना सेतू सुविधा केंद्रांवर सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे शासनाने एका निर्णयानुसार ...
एक शाळा अशीही आहे की, शाळेत एकही विद्यार्थी नाही. शिक्षक मात्र नियमित येतात. दिवसभर थांबतात आणि निघून जातात, असे कुणालाही सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे, ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात अकुशल कामांऐवजी कुशल कामांवर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यावरून मग्रारोहयो आयुक्तांनी अधिकाऱ्यांची चांगलीच ...
कोरड्या दुष्काळाच्या सावटात जिल्हा प्रशासनाला महसूल वसुलीचा घोर लागला आहे. उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली आहे. सर्वाधिक महसूल देणारे ३७ रेतीघाटांचे लिलावही रखडले आहे. ...
दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासनाने घोषित केलेल्या साडेचार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची प्रतीक्षा आहे. कारण शेतकऱ्यांचा खरिपासोबतच रबी हंगामही बुडतो आहे. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे यांच्यासह स्वच्छता निरीक्षकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत चक्करवार ...
येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ...