सतारीच्या तारांवर लिलया फिरणारी बोटे. त्यातून निघणारा सूरमयी स्वर आणि जादुई बोटांनी तबल्यावर धरलेला ताल श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत होता. पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि पंडित सौमेन नंदी ...
येथील भूमिअभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपीक व भूमापकाने दोन हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सिध्द झाले. त्यावरून मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास एकास अटक ...
शिक्षक आहे तेथे विद्यार्थी नाही आणि विद्यार्थी आहे तेथे शिक्षक नाही, अशी विरोधाभासी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांचे समायोजन रखडल्याने विद्यार्थ्यांचे ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणास्थळावर आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षात ही योजना जिल्ह्यातील रूग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यातील रूग्णालयांसह ...
वाढत्या बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांच्या मानसिकतेचा फायदा घेत काही शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर अशा बेरोजगार तरुणांना खासगी असिस्टंट म्हणून नियुक्त केल्याचे दिसत आहे. ...
भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून, ...
यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. आता जवळपास एक महिना या आंदोलनाला पूर्ण होत आला आहे. ग्रामसेवकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ...
आर्णी येथील सामकी माता सार्वजनिक ग्रंथालयास शासकीय योजनेतून साहित्य पुरविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ग्रंथालयाच्या संचालकाने केलेल्या तक्रारीवरून ...
जिल्हा निवड समितीकडून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गासाठी पदभरती केली जात आहे. या प्रक्रियेत लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची घटना सलग दोन वेळा घडली आहे. यामुळे संतापलेल्या ...