केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) ३४४ कोटी ८० लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र त्यात विदर्भावर अन्याय ...
वणी विधानसभा क्षेत्रातील ‘रस्तेच गेले खड्ड्यात’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. जड वाहतुकीमुळे बाधीत झालेल्या या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १0५ कोटी रूपयांची गरज असताना नाममात्र निधी ...
लोकशाही दिनात प्राप्त होणाऱ्या तक्रारी त्वरित निकाली निघणे आवश्यक आहे. सदर दिवशी तक्रार येऊन येणाऱ्यांशी आत्मियतेने संवाद साधण्यासोबतच त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले पाहिजे. ...
अडीच कोटींच्या कंत्राटाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी बोलाविण्यात आलेल्या यवतमाळ नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेकडे नगरसेवकांनी पाठ फिरविली. अखेर गणपूर्तीअभावी ही ...
तालुक्याला लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या वर्धा नदी पात्रातील कोसारा (सावंगी) रेती घाटातून रात्रंदिवस खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मात्र महसूल प्रशासन अद्याप निद्रीस्थ असल्याचे दिसून येते़ ...
तालुक्यात पाणीटंचाई ही वर्षभरही कायम असते. उन्हाळ्यात तर अतिशय भीषण परिस्थिती असते. त्यामुळे तालुक्यात कुठे ना कुठे टँकर सुरूच असतो. आता मात्र पुसद तालुक्याला टँकरमुक्त करण्यावर जिल्हा ...
पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून सुसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत योजना सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविली जात आहे. त्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ ...
मारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात ...