‘लग्नानंतर अवघ्या दीड तासात पुत्ररत्न’ वाचून खरे वाटत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. नेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ९ वाजता एका मंदिरात प्रेमप्रकरणातून विवाह पार पडला. ...
आदिवासींना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, वीज, शिक्षण यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. केंद्रात ‘अच्छे दिन’ येईल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र राज्यात आदिवासींसाठी नक्कीच ...
झरीजामणी तालुक्यातील अडकोली येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान देण्यात न आल्याने सोमवारी मनसेच्या नेतृत्वात गारपीटग्रस्तांनी तहसीलदारांना घेराव घालून मदतीची मागणी केली़ ...
सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून ओलिताचे उद्दिष्ट वाढविता यावे या हेतुने पाणीवापर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोझा व त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आॅगस्ट २०१३ पासून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. ...
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना दिले जाणारे घरकूल योजनेचे अनुदान परस्पर कर्जवसुली म्हणून कापले जात आहे. हा धक्कादायक आणि सुलतानी प्रकार येथील सेंट्रल बँकेसह इतर राष्ट्रीयीकृत बँकेने अवलंबला आहे. ...
पेपरफूट प्रकरणाच्या तपासात औरंगाबाद पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना एक प्रश्नावली दिली होती. त्यातील प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे घेऊन ...
अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाममात्र शुल्कात शासकीय वसाहतीतील घर उपलब्ध करून दिले जाते. अधिकाऱ्याचा हुद्दा पाहून घराचा आकार ठरतो. मात्र गलेलगठ्ठ पगार घेऊनही अधिकारी-कर्मचारी सेवा शुल्क भरत नाही. ...
एरव्ही सामान्य माणसाने जंगलात प्रवेश केला तरी त्याला नियम सांगणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने यवतमाळ वनवृत्तात शेकडो हेक्टर वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. ...