समाजाने आजवर ज्यांच्याकडे केवळ नाच-गाणे करणारे किंवा कलेच्या आडून चोऱ्या करणारे म्हणून उपेक्षेने पाहिले, त्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील जातीवंत कलावंतांचे प्रत्यक्ष जगणे नेमके कसे आहे, हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ...
लहान सहान कारणांवरुन विद्यार्थ्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. वणीत सोमवारी सकाळी रेल्वे गेटलगत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत चांगलीच हाणामारी झाली. हे विद्यार्थी दहाव्या वर्गातील असून, याच मार्गावर असलेल्या एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत. ...
जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे. ...
मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मो ...
आदिवासी, दुर्गम असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दळणवळणासह विविध भौतिक सुविधांचा अभाव असतानाही दोन लाख ४३ हजार ९६४ ग्रामीण मुली शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आई-वडील रोजमजुरीला गेले तरी या मुली शिक्षणासाठी पायपीट करीत शाळेपर्यंत पोहोचतात. मात्र जिल्ह्या ...
ढाबे, हाॅटेल, बीअरबार या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. यंदा मात्र कोरोना निर्बंधामुळे या पार्ट्यांचे नियोजन शेवटच्या वेळेपर्यंत झाले नाही. हाॅटेल सुरू ठेवण्याची मुभा किती वाजताची आहे हेही वेळेवर निश्चित झाले. त्यामुळे व ...
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत् ...
ती उपचारासाठी या क्लिनिकमध्ये जाऊ लागली. तेथे तिला डाॅ. साठे याची पत्नी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करीत होती. त्या अवस्थेत साठे याने वारंवार अत्याचार केला. इतकेच नाही तर त्याने याचे व्हिडिओ काढले. नंतर या व्हिडिओच्या आधारे डाॅ. साठे हा सातत्याने शोषण ...
ओम संजय सोळंके (२५, रा. पोहंडूळ) आणि शंतनू दिगंबर माटाळकर (२२, रा. महागाव) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीने रात्री हॉटेलमध्ये जेवण करून गावाकडे परत निघाले होते. त्याच वेळी लातूरवरून तूर घेऊन नागपूरकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (एमएच-२६बीई-५१९७ ...