केंद्र शासनाची एक उच्चस्तरीय समिती मंगळवार, १६ डिसेंबर रोजी कळंब तालुक्यात पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येत आहे. गांढा या गावाला भेट देऊन समिती शेतकऱ्यांशी हितगुज साधणार आहे. ...
प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यास विलंब केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच पोलीस शिपायांना डोक्यावर पेटी देऊन मैदानाच्या फेऱ्या मारण्याची शिक्षा दिली गेली. येथील पोलीस मुख्यालयाच्या ...
जंगलात रात्र गस्तीवर असलेल्या पथकावर लाकूड चोरट्यांनी हल्ला चढविला. बेदम मारहाणीत तीन वनरक्षक गंभीर जखमी झाले आहे. ही घटना जामणी वनपरीक्षेत्राअंतर्गत मुधाटी जंगलात रविवारी रात्री घडली. ...
अनोळखी वृध्दावर उपचारात हयगय होऊन मृत्यू झाल्याने संतप्त तरुणांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मदत व मार्गदर्शन कक्षाची तोडफोड केली. ही घटना ...
दुष्काळाने होरपळत असलेल्या यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय पथक मंगळवारी शेतकऱ्यांच्या बांधावर धडकणार आहे. दुष्काळाची पाहणी करून अहवाल ...
पैनगंगा नदीच्या पुराचा वर्षानुवर्ष सामना करणाऱ्या रेड झोनमधील गावांची अद्यापही पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली नाही. गत १० वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आहे. ...
येथे गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ८०० च्या जवळपास आहे. मात्र ग्रामपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील कामांध्ये प्रचंड अनियमितता आहे. ...
स्वच्छता म्हणजे आरोग्याचा मूलमंत्र. सार्वजनिक स्वच्छता तर स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. ...
भाजप - शिवेसना युतीच्या शासनाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनापैकी एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही. उलट संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आणखी धाक दाखविण्याचे काम केले जात आहे. ...