शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी पॅकेजमधून १४ हजार ८४५ विहिरी मंजूर झाल्या. त्यापैकी सात हजार विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ...
दिग्रसच्या स्रुषा आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले़ चोरीच्या उद्देशाने ही हत्या ...
सामान्य जनतेपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्या, या हेतूने शासनाने पाच वर्षांपूर्वी तालुक्यातील वेगाव येथे तब्बल तीन कोटी रूपयांचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूसाठी मंजूर केला. ...
सुमारे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठा गाजावाजा करीत नागपूर हैद्राबाद महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. तथापि कंत्राटदाराने ...
जगदगुरू तुकाराम महाराजांची गाथा संत संताजी महाराजांमुळेच सुरक्षित राहिली. संताजींचा सामाजिक समरसतेचा संदेश सर्वत्र पोहोचविणे काळाची गरज आहे. बहुजन समाजाने व्यसन आणि ...
दोन तालुके मिळून एक याप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी १५ आॅगस्ट २०१३ रोजी नवे उपविभागीय कार्यालये सुरू झाली. १६ महिन्यात एक-एक करता विविध पदे भरण्यात आली. आवश्यक त्या यंत्रणा, ...
गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास विभागाकडे तब्बल ५० प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी केवळ तीन प्रस्ताव मान्य करण्यात आले असून ...
परिवहन विभागाने रुग्णवाहिकेच्या अंबरदिव्याचा रंग बदलविल्याने रुग्णवाहिका चालकांसमोर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. सुधारित नियमाप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अंबरदिवा ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात दिसत आहे. एसटी बसची एकही फेरी नसल्याने परिसरातील ...