ग्रामीण विकासासाठी अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. यासोबतच मागासक्षेत्र अनुदान, राजीव गांधी पंचायतराज सशक्तीकरण अभियान या सर्वांचे एकत्रित नियोजन ...
नववर्षाच्या पूर्वसंध्या अर्थात थर्टी फर्स्ट आगळीवेगळी आणि उत्साहात साजरा करण्याचा बेत यवतमाळकर तरुणाईने आखला आहे. मित्र-मैत्रिणींसोबत धमालमस्ती करण्यासाठी विविध बेत आखले आहे. ...
पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या तपासाला, मोर्चे-आंदोलनाच्या बंदोबस्ताला आणि रात्रगस्तीला अधिकारी-कर्मचारी नाहीत. तर दुसरीकडे नियंत्रण कक्षात तब्बल डझनभर अधिकारी आणि पाच डझन ...
दोन मित्र दारू पिण्यासाठी बसले. त्यांच्यात आर्थिक व्यवहाराची चर्चा सुरू झाली. मात्र काही वेळातच या चर्चेने वेगळे वळण घेतले. त्यातूनच एकाने आपली परवानाप्राप्त रिव्हॉल्वर काढून बारमध्येच ...
दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ...
दारव्हा तालुक्यातील लोही येथील गादी पिंजनालयासमोरील रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी लोही येथील तरुणाने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे. ...
नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज हजारो जनावरे हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जात आहे. त्यामुळे पांढरकवड्यासह आजूबाजूच्या परिसरातील पशूधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
तालुक्यातील चारगाव येथे देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी संमती देणारा ग्रामसभेचा ठराव चौकशी समितीने वैध ठरविला आहे़ यामुळे ग्रामस्थ संतापले असून आता ठरावावर ज्यांच्या ...
आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील अपंग महिला, पुरुष, विधवा व निराधारांनी सोमवारी काढलेल्या धडक मोर्चाने पुसद शहर दणाणून गेले. यावेळी ...
इसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून आता त्याठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. यासंदर्भात महसूल ...