नववर्षाचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच जिल्ह्यावर वरूण राजाने अवकृपा केली. धुव्वाधार अकाली पावसाने नऊ वर्षाच्या स्वागताची अनेकांची मजा तर किरकिरी केलीच, सोबतच रबी पिकांनाही ...
लगतच्या मोहा येथील संत भगवान बाबा मंदिरात ६ ते १३ जानेवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ...
शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, तसेच शासकीय कामात हयगय सहन केली जाणार नाही, असा इशारा आमदार राजू तोडसाम यांनी दिला. ...
वणी परिसरात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही या परिसराला वीज प्रकल्प सतत हुलकावणी देत आहेत. चार ते पाच वीज निर्मिती प्रकल्प येणार असल्याच्या वावड्या सतत उठविण्यात आल्या. ...
शहरासह लगतच्या ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाचे ३३ कोटी थकले आहेत. यात नगरपरिषद आघाडीवर असून चार हजार नागरिकांनी पाण्याचे ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यात मोठे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ३०० गावांत ‘जलयुक्त शिवार’ कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...
सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. बहुतांश जण प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहे. त्यामुळे वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील प्रमुख शहरे आणि गावांमध्ये जागोजागी होर्डींग्ज आणि फ्लेक्स लागलेले आहेत. ...
बिल्डरांनी बांधलेल्या सदनिकांमधील पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नाही. तात्पुरते केलेले उपाय आता निकामी ठरले. परिणामी हजारो नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. ...
शहरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विना परवानगी घर बांधकाम करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करीत बांधकाम सुरू आहे. ...