डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील नागरिकांना शुद्ध आणि मुबकल पाणी मिळावे यासाठी ११ कोटींची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या योजनेचे तीन-तेरा वाजले ...
शहरात असलेल्या विविध शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. अनेक प्रकरणे तुंबली असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ...
सिंचन प्रकल्पासाठी निधी आणण्यात लोकप्रतिनिधी अपुरे पडले. त्यामुळे सिंचन प्रकल्पांच्या फाईल जलसंपदा विभागात अडकल्या. असे असताना त्याच प्रकल्पासाठी जागतिक बँकेने मदतीचा हात पुढे केला. ...
कापसाचा शोध लावणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याची ख्याती संपूर्ण जगात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दीची पहाट यावी म्हणून कुठल्याच ...
महसूल विभागाच्या कामकाजाला गती मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी १ आॅगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात ई-भूमी अभियान राबवायला सुरूवात झाली. गाव पातळीवर कामकाजाला गती देण्यासाठी ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील वादग्रस्त सहायक लेखा अधिकारी महादेव गवई यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले. यापूर्वी त्यांची दोन विभागात बदली झाली. ...
तालुक्यातील ब्रम्हनाथ शिवारात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची रविवारी सकाळी उघडकीस आले. बिबट्याचा एक पंजा कापून नेल्याने त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसत आहे. ...
लोकशाही शासन व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्व विरोधकांना असते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत झाल्यानंतर ...
पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, ...
गॅस एजन्सी नसल्याने परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना सिलिंडरसाठी २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही एकाच फेरीत सिलिंडर उपलब्ध होईल याची शक्यता नसल्याने रिकाम्या ...