डिसेंबर महिन्याचे वीज बिल पाहून सर्व सामान्य ग्राहकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. नियमित बिलापेक्षा अधिक बिल आल्याचे पाहून अनेकांना धक्काच बसला. ...
निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता कापूस खरेदीतही नागविले जात आहे. दलालांनी कापूस खरेदीवर चांगलीच पकड घेत काहींनी त्यांचा कापूस चक्क आपल्या ...
बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे. ...
जाती वाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही आर्णी पोलीस आरोपींच्या अटकेस टाळाटाळ करीत आहे. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी तालुक्यातील मनपूर येथील ...
जिल्हा परिषद पंचायत विभागातील ११ ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. यापूर्वीच आरोग्य विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे कामकाज गत काही महिन्यांपासून ‘रेफर टू’ सुरू आहे. दोन महिन्यातर येथे एकही अस्थिरुग्णावर ...
शहराची वाढती लोकसंख्या, विकसित होणारे नगरे आणि मूलभूत सुविधांसाठी नगररचना विभागाच्या माध्यमातून शहराचा अॅक्शन प्लॅन तयार केला जातो. यवतमाळ शहराच्या अॅक्शन प्लॅनची मुदत संपत आली ...
महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या २० लाख शेतकऱ्यांना दिलेली मदत फारच तोटकी आहे. प्रत्यक्षात प्रती हेक्टरी सोयाबीन व कापसाचे सरासरी नुकसान कमीतकमी ५० हजारांवर झाले ...
जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत ग्रामविकास सप्ताह जिल्ह्यातील संपूर्ण १२०८ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. या ग्रामविकास सप्ताहामध्ये गावाचा संपूर्ण विकास आराखडा ग्रामस्थांच्या ...