येथील पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करावे की जीवन प्राधिकरणाने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नळ योजनेचे काम जीवन प्राधिकरण करेल, ...
चहुबाजूचे दडपण झुगारीत जिल्हा प्रशासनाने आपली अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली. दिवसाअखेर ३०० दुकाने भुईसपाट केली आणि याच बरोबर अनेक दिवसांपासून ...
मानवी कवटी, लिंबू, हिरव्या बांगड्या, गुलाल, अगरबत्ती आदींच्या सहाय्याने पूजा मांडून गावकऱ्यात दहशत निर्माण करण्याचा अनाहूताचा प्रयत्न कळंब तालुक्यातील मावळणीच्या विवेकी ...
धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
कंपनी म्हटले की, डोळ्यापुढे उभा राहतो गर्भश्रीमंत वर्ग. आजपर्यंत याच वर्गाची कंपनी स्थापनेत मक्तेदारी राहिली. मात्र आता प्रक्रिया उद्योगासाठी शेतकरी पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतीशी ...
जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतरांच्या रिक्त जागांमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे़ दुसरीकडे अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा तिढा न्यायालयीन ...
जिल्ह्यातील नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिचारिकांना ३० वर्षांची सेवा होऊन १२ वर्षानंतर मिळणाऱ्या कालबद्ध/आश्वासित पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नाही. ...
ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले. ...
वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी हा मोठ्या संकटात अडकला आहे. त्याला मदत करण्यासाठी महसूल विभागाने क्रीडा ...