गेल्या वर्षभरात जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी आणि १५ कर्मचारी लाच घेताना व लाचेच्या मागणीत अडकले. त्यानंतर त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तडकाफडकी निलंबन केले. ...
बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यातील भूसंपादनाचा मार्ग बऱ्याच अंशी मोकळा झाला आहे. भूसंपादनासह विविध कामांसाठी १७ कोटी रुपयांचा निधी भूसंपादन विभागाकडे ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या दारूण पराभवाचे सूत्रधार मानले जाणाऱ्या प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात पक्षातूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ...
खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. ...
पैशाचे सोंग आणता येत नाही, असे म्हटले जाते, नेमका हाच धागा पकडून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार वेळेवर व्हावे व कर्मचाऱ्यांना होणारा आर्थिक त्रास कमी व्हावा, ...
गत आठ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्याने संतप्त झालेले वसंत सहकारी साखर कारखान्याचे कामगार कारखान्यावर धडकले. कारखाना प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नाही. ...
राज्यातील सर्व गावात क्रीडा विषयक पायाभूत सोयीसुविधा निर्माण व्हाव्या. खेळाडुंना अद्ययावत क्रीडा साहित्य मिळावे या उदात्त हेतूने सुरू झालेल्या क्रीडांगण विकास अनुदान या योजनेंतर्गत जिल्हा ...
अपुरे संख्याबळ, न मिळणाऱ्या सुट्या, कामाचा वाढता भार आणि कौटुंबिक जबाबदारी आदी कारणांनी मानसीक तणावात आलेल्या तब्बल १५ पोलिसांचा वर्षभरात कर्तव्यावरच मृत्यु झाला. ...
घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक वीज बिलाची थकबाकी वसुली करण्यात माघारलेल्या पुसद येथील १२ कनिष्ठ वीज अभियंत्यांना कारणेदाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुख्यात गुंडांना वठणीवर आणले जाणार असून एमपीडीएद्वारे (झोपडपट्टीदादा कायदा) त्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे. ...