महसूल विभागाच्या कामकाजाला गती मिळावी म्हणून दोन वर्षांपूर्वी १ आॅगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात ई-भूमी अभियान राबवायला सुरूवात झाली. गाव पातळीवर कामकाजाला गती देण्यासाठी ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील वादग्रस्त सहायक लेखा अधिकारी महादेव गवई यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले. यापूर्वी त्यांची दोन विभागात बदली झाली. ...
तालुक्यातील ब्रम्हनाथ शिवारात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची रविवारी सकाळी उघडकीस आले. बिबट्याचा एक पंजा कापून नेल्याने त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसत आहे. ...
लोकशाही शासन व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्व विरोधकांना असते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत झाल्यानंतर ...
पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, ...
गॅस एजन्सी नसल्याने परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना सिलिंडरसाठी २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही एकाच फेरीत सिलिंडर उपलब्ध होईल याची शक्यता नसल्याने रिकाम्या ...
झरीजामणी तालुक्याच्या आढावा सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. त्यांना धारेवर धरून जनतेच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याचे निर्देश दिले. ...
पुढील वर्षाची धम्म परिषद मोठ्या प्रमाणात घेण्यात यावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिली. परिषदेचा समारोप शनिवारी सायंकाळी झाला. ...
मालमत्ता आणि शरीरासंबंधीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष का सुटले, असा जाब विचारत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ठाणेदारांना सोमवारी लेखाजोगा सादर करण्याचे निर्देश दिले आहे. ...
गतवर्षी रबी हंगामात झालेल्या गारपिटीने गहू आणि हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता त्यांना मोबदला जाहीर करण्यात आला आहे. ...